दहावी,बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा या ऑनलाइन व्हाव्यात यासाठी विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते.त्यामुळे एकूणच तणावाची परिस्थितीही निर्माण झाली होती.30 लाख विद्यार्थ्यांची ऑनलाइन परीक्षा शक्य नसल्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले.ऑनलाइन परिक्षेबाबत बोर्डाच्या अध्यक्षांनी स्पष्टीकरण दिले आहे.शिक्षणमंत्री आणि माध्यमिक बोर्डाचे अध्यक्ष यांची आज एक बैठक पार पडली.यात ऑनलाइन परीक्षा शक्य नसल्याचे सांगण्यात आले.
Trending
- अहमदनगर जिल्हात काही ठिकाणी पावसाची रिम झिम
- Aadhaar Card : आता आधार क्रमांकावरूनच पैसे मिळणार, ट्रान्सफर, ओटीपी किंवा पिनची गरज नाही, कसे ते जाणून घ्या
- ‘वेड’ चित्रपट कसा आहे?
- What are the best restaurants to try when visiting Ahmednagar, Maharashtra, India?
- What are the best Internet service providers in Ahmednagar?
- डीलीव्हरी बॉयने कंपनीला असा लावला चुना,झोमॅटोचा अनोखा घोटाळा उघडकीस
- Msrtc Bharti महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन अहमदनगर रिक्त पदांसाठी नवीन भरती सुरू , पगार 25,000
- घर बांधणाऱ्यांसाठी खुशखबर, बांधकाम स्टीलच्या किंमतीत मोठी घसरण