• Home
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • आर्थिक
  • स्पेशल
  • ऑटो
  • तंत्रज्ञान
  • मनोरंजन
  • ताज्या बातम्या
Facebook Twitter Instagram
Trending
  • सर्वात मोठी बातमी! राहुल गांधींची उमेदवारी रद्द, देशाच्या राजकारणात खळबळ; नेमकं प्रकरण काय आहे?
  • शेतकऱ्याला मिळणार स्वतःची डीपी जिल्ह्यानुसार यादी जाहीर
  • Ahmednagar Breaking: अहमदनगर सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी शिवाजीराव कर्डिले
  • प्रमोद महाजनांनी शिवसेनेविषयी केलेले ‘ते’ भाकित खरे ठरले! म्हणाले होते
  • आता ठाकरेविना शिवसेना; उद्धव ठाकरेंना मोठा धक्का !
  • Electricity bill waived या सर्व नागरिकांचे वीज बिल माफ, वीज बिल माफ यादीत तुमचे नाव तपासा
  • Gramsevak Bharti 10 हजार पदांसाठी नवीन ग्रामसेवक भरतीचा सरकारचा मोठा निर्णय
  • online land record :आता तुमच्या घरच्या आरामात तुमच्या शेत जमिनीचा नकाशा, फेरफार, सातबारा ऑनलाइन पहा
Facebook Twitter Instagram
My AhmednagarMy Ahmednagar
  • Home
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • आर्थिक
  • स्पेशल
  • ऑटो
  • तंत्रज्ञान
  • मनोरंजन
  • ताज्या बातम्या
My AhmednagarMy Ahmednagar
Home»महाराष्ट्र»दहावी-बारावीच्या विद्यार्ध्यांसाठी महत्वाचे! परीक्षेसंदर्भात मोठी अपडेट
महाराष्ट्र

दहावी-बारावीच्या विद्यार्ध्यांसाठी महत्वाचे! परीक्षेसंदर्भात मोठी अपडेट

myahmednagarBy myahmednagarFebruary 22, 2022Updated:November 14, 2022No Comments2 Mins Read
Facebook WhatsApp Telegram
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

कोरोनाचा संसर्ग आता कमी होऊ लागला असून अभयाकर्मही पूर्ण शिकवून झाला आहे. त्यामुळे ठरलेल्या वेळापत्रकानुसारच परीक्षा होतील, यादृष्टीने माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाने तयारी करत आहे. पण, कोरोनाचा धोका पूर्णपणे टळला नसल्याने ‘शाळा तिथे परीक्षा केंद्र’ या संकल्पनेनुसार विद्यार्थ्यांना सोयीच्या ठिकाणी परीक्षा देता येतील, असे नियोजन केले जात आहे.

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, राज्यमंत्री बच्चू कडू यांच्यासह शिक्षण आयुक्‍त व माध्यमिक शिक्षणचे संचालक, यांच्यासह इतर अधिकाऱ्यांची 26 जानेवारीला महत्वाची बैठक पार पडली. त्यावेळी शिक्षणाधिकाऱ्यांचा अभिप्राय जाणून घेण्यात आला व त्यांच्या म्हणण्यानुसार सध्या दहावी-बारावीचा 90 टक्‍क्‍यांपर्यंत अभ्यासक्रम शिकवून पूर्ण झालेला असून परीक्षेपूर्वी तो शिकवून पूर्ण होणार आहे. विद्यार्थी, पालक व शिक्षकांच्या मानसिकतेचा विचार करून, वेळापत्रकानुसारच परीक्षा होईल, असे एकंदरीत चित्र आहे. दहावी-बारावीचा निकाल वेळेत जाहीर होऊन विद्यार्थ्यांचे पुढील शैक्षणिक वर्ष वेळेत सुरु व्हावे, यादृष्टीने शालेय शिक्षण विभागाचे नियोजन असेल.

परीक्षा लांबल्यास कडक उन्हाळ्यात परीक्षा देण्याची विद्यार्थ्यांची मानसिकता असणार नाही, असेही तज्ज्ञांचे मत आहे. मात्र, राज्यमंत्री बच्चू कडू यांनी विद्यार्थ्यांची परीक्षा एप्रिलमध्येच घ्यावी, अशी मागणी केली. त्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून त्यासंदर्भात 2-3 दिवसांत अंतिम निर्णय अपेक्षित आहे. तरीही, परीक्षा पुढे ढकलू नये, या मागणीवर विद्यार्थी, पालक, शिक्षक ठाम दिसत आहेत. कोरोनाच्या स्थितीचा विचार करता विद्यार्थ्यांना जवळील शाळेतूनच परीक्षा देता याव्यात, यादृष्टीने बोर्डाने तयारी सुरु केली आहे.

परीक्षेसंबंधी ठळक बाबी…

  • दहावी परीक्षेसाठी एकूण 16.23 लाख तर बारावीसाठी 14.70 लाख विद्यार्थी
  • एका वर्गात झिगझॅग पध्दतीने 25 विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था
  • सध्या परीक्षेसाठी आठ हजार केंद्रे, पण जिथे शाळा तिथे असतील परीक्षा केंद्रे
  • राज्यभरात दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी 31 हजार परीक्षा केंद्रांचे नियोजन करण्यात येत आहे
  • उन्हाळा अन्‌ पुढे पावसाळा त्यामुळे परीक्षा वेळापत्रकानुसारच घेण्यावर बोर्ड ठाम

”दहावी-बरावीची परीक्षा वेळापत्रकानुसार घेण्याच्या दृष्टीने सर्व तयारी पूर्ण झाली आहे. तत्पूर्वी, पालक, विद्यार्थी आणि शिक्षक व शिक्षणाधिकाऱ्यांची मते जाणून शिक्षण मंत्री पुढे निर्णय घेतील. एका वर्गात 25 विद्यार्थी बसतील, अशी व्यवस्था केली जाणार आहे व कोरोनाची स्थिती पाहता परीक्षा केंद्रे आणखी वाढवण्यात येतील.”

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
myahmednagar
  • Website

Related Posts

आता ठाकरेविना शिवसेना; उद्धव ठाकरेंना मोठा धक्का !

February 17, 2023

Nashik Graduate Election : Big news! सुधीर तांबे काँग्रेस पक्षातून निलंबन Big news

January 16, 2023

पंजाब डख नवीन हवामान अंदाज :‘या’तारखेपासून पुन्हा कोसळणार महाराष्ट्रात पाऊस ?

November 17, 2022
ताज्या बातम्या

सर्वात मोठी बातमी! राहुल गांधींची उमेदवारी रद्द, देशाच्या राजकारणात खळबळ; नेमकं प्रकरण काय आहे?

By myahmednagarMarch 24, 20230

नवी दिल्ली : देशाच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी बातमी आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांची…

कृषी

शेतकऱ्याला मिळणार स्वतःची डीपी जिल्ह्यानुसार यादी जाहीर

By myahmednagarMarch 23, 20230

नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्यासाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे. 21 मार्च 2023 रोजी महाराष्ट्र शासनाने…

अहमदनगर

Ahmednagar Breaking: अहमदनगर सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी शिवाजीराव कर्डिले

By myahmednagarMarch 8, 20230

अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांची निवड झाली आहे. जिल्हा सहकारी…

राजकारण

प्रमोद महाजनांनी शिवसेनेविषयी केलेले ‘ते’ भाकित खरे ठरले! म्हणाले होते

By myahmednagarFebruary 19, 20230

गेल्या अनेक महिन्यांपासून शिवसेना पक्षनाव आणि पक्षचिन्हावरून सुरू असलेल्या संघर्षात केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गटाच्या बाजूने निर्णय…

Facebook Instagram

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.