मोठी बातमी! : पुढचे पंधरा दिवस राज्यात 144 कलम लागू !
कोरोनाची स्थिती गंभीर बनली असताना अखेर महाराष्ट्रात पुन्हा एकदा संचारबंदी आणि कठोर निर्बंध लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत संचारबंदीची मोठी घोषणा केली.
[sc name=”adg”]
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे :
[sc name=”adg”]
▪️ राज्यात उद्या 14 एप्रिलपासून कलम 144 लागू होणार. सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवा चालू राहतील.
▪️ अनावश्यक ये-जा बंद; अत्यावश्यक आणि योग्य कारणाशिवाय घराबाहेर पडता येणार नाही तर अति आवश्यक सुविधा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी बस सेवा सुरू राहणार
[sc name=”adg”]
▪️ पार्सल सेवा सुरू राहणार, हॉटेल्स बंद राहणार, होम डिलिव्हरी सुरू तर रस्त्यावर खाद्यविक्रीला परवानगी राहणार, लोकल ट्रेन आणि बस सेवा अत्यावश्यक सेवेसाठी सुरू राहणार.
▪️ पंढरपूर विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूक होतेय तिथे सूट असेल. तर हवाई मार्गे ऑक्सिजन, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची केंद्राकडे मागणी.
▪️ कंपन्यांनी त्यांच्या कॅम्पस मध्येच कर्मचाऱ्यांसाठी व्यवस्था करावी तर सेबी, पेट्रोलियन, आयटी कार्गो सेवा सुरू राहणार
▪️ राज्य सरकारतर्फे अन्न सुरक्षा योजनेच्या लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती 3 किलो गहू, 1 किलो तांदूळ 1 महिन्यासाठी मोफत.
[sc name=”adg”]
▪️ नोंद केलेले लाभार्थी आहेत, ते 7 कोटी आहेत. या सर्वांना 1 महिना 3 किलो गहू आणि 1 किलो तांदूळ मोफत देणार.
▪️ शिवभोजन थाळी 10 रुपयात देत होतो. ही योजना कोव्हिड आल्यानंतर 5 रुपयात केली. आता शिवभोजन थाळ्या गोरगरिबांना मोफत.
▪️ लष्कराच्या मदतीने हवाई मार्गे ऑक्सिजन आणण्यासाठी मदत करण्याची पंतप्रधानांकडे विनंती करणार, पत्र लिहिणार.
[sc name=”adg”]
▪️ निर्बंधांच्याकाळात आरोग्य सुविधांकरिता स्थानिक प्रशासनासाठी 3 हजार 300 कोटी निधी बाजूला काढला आहे.
[sc name=”adg”]